tag:blogger.com,1999:blog-50077295917494438412024-03-26T19:29:02.597+05:30Adinama: आदिनामा Dhananjay Aditya's Blog धनंजय आदित्य यांचा ब्लॉगUnknownnoreply@blogger.comBlogger5125tag:blogger.com,1999:blog-5007729591749443841.post-73954276663994349202022-01-01T23:40:00.005+05:302024-03-23T04:42:10.383+05:30 कोण जास्त पाणी पितो?एकदा गाढवाने उंटाला पाणी पिताना पाहिले. गाढवाला वाटले- उंट उगीच फुशारकी दाखवण्यासाठी इतके पाणी पिऊन दाखवतो आहे. उंटाची खोड जिरवलीच पाहिजे. गाढव उंटाला म्हणाला, “ तुझ्यापेक्षा मी जास्त पाणी पिऊ शकतो. चल लावतोस का शर्यत?”गाढवाचे बोलणे ऐकून उंटाला हसू आले. उंट म्हणाला, “ ठीक आहे. तुझ्यापासून सुरुवात कर. पी पाणी. “गाढव समोरच्या बादलीतील पाणी पिऊ लागला. एक बादली पाणी संपवताना त्याला धाप लागली. Unknownnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5007729591749443841.post-15795088136540436192021-03-05T01:54:00.009+05:302021-12-28T06:01:28.758+05:30कॉपी करणार नाही; कॉपी करू देणार नाही... परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांनी स्कूल बॅगा जवळ ठेवू नयेत, असा शाळांचा लिखित आणि अलिखित नियम आहे. जवळच कशाला- परीक्षेच्या खोलीत/ वर्गात सुद्धा ठेवू नयेत. वर्गाच्या बाहेर ठेवाव्यात.काही शाळांच्या व बोर्डाच्या परीक्षांत तर शाळेच्या इमारतीच्या बाहेर मैदानात ठेवाव्या... असे संकेत आहेत. मध्यंतरी विद्यार्थी बुटात, पायमोज्यात कॉप्या आणतात... असा शोध लागल्याने पायमोजे व बूट वर्गाच्या बाहेर काढावेत असा Unknownnoreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-5007729591749443841.post-47724534289535296742020-06-02T07:36:00.002+05:302021-12-28T05:54:26.508+05:30साहेब, मला तुरुंगातच ठेवा!
कोरोनाव्हायरसने जगात सर्वत्र हाहाकार उडवून टाकला. उद्योगधंदे, वाहतूक इत्यादी सगळे बंद झाल्यामुळे अर्थव्यवस्थाही डबघाईला आली. सर्व देशांच्या सर्व सरकारी यंत्रणा कामाच्या व खर्चाच्या प्रचंड भाराने मोडकळीस आल्या. त्यामुळे सरकारी यंत्रणावरचा ताण कमी करायचा प्रयत्न सरकार करायला लागले. त्याचाच भाग म्हणून सरकारने एक फर्मान काढले की- तुरुंगातील कैदी कमी करायचे, ज्या कैद्यांना पॅरोल किंवा ज्या Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5007729591749443841.post-90060161766032458452020-05-29T07:57:00.007+05:302021-12-28T06:00:20.425+05:30मला कोरोनाचा संसर्ग झाला तर... आज संपूर्ण जगभर कोरोनाने थैमान मांडले आहे. महाशक्ती म्हणून मिरवणाऱ्या देशांनीही कोरोनापुढे गुडघे टेकले आहेत. दररोज हजारो लोक कोरोंनामुळे बळी जात आहेत. अशा परिस्थितीत कोणालाही, केव्हाही व कोठेही कोरोनाचा संसर्ग (Corona virus infection) होऊ शकतो- ही वस्तुस्थिती आहे. अशावेळी " मला कोरोनाचा संसर्ग झाला तर...?" असा विचार भल्याभल्यांच्या मनात डोकावून जातो आणि त्यांच्या काळजात चर्र होऊन जाते.कोरोनाच्याUnknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5007729591749443841.post-52694691761093564622019-12-10T06:38:00.002+05:302021-12-28T07:03:30.922+05:30Dummy PostLorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Nullam vel eros eleifend, semper dolor sit amet, iaculis purus. Maecenas viverra fringilla molestie. Donec ut dignissim libero. Mauris laoreet euismod nisl, nec facilisis justo placerat vel. Vivamus eu maximus tellus, et ullamcorper libero. Aliquam non eros consequat, laoreet nibh ac, porta lacus. Morbi vitae turpis at enim pharetra Unknownnoreply@blogger.com0